Thursday, January 27, 2011

स्वामी लक्ष्मणानंद यांच्या हत्येसंदर्भात

स्वामी लक्ष्मणानंदजी यांच्या हत्येची जबाबदारी सब्यसाची पांडा आणि त्यांच्या संघटनेने घेतली आहे. एका लेखातील माहितीनुसार स्वामीजींवर हत्येअगोदर ५६ केसेस registered होत्या. १९८६-८७ साली त्यांच्या नेत्रुत्वाखाली १६ चर्च जाळण्यात आले असा त्यांच्यावर आरोप होता. स्वामीजी सक्तीने ख्रिश्चनांचे हिंदु धर्मात धर्मांतर घडवुन आणत आहेत, अशी या माओवाद्यांची धारणा होती. यांत तथ्य किती हे मला ठावुक नाही, पण ही शक्यता नाकारतासुद्धा येत नाही. बाकी याच माओवाद्यांनी त्यांना यापुर्वी धमक्या दिल्या होत्या हे खरं आहे. इतरही १४ जणांना त्यांनी याच संदर्भात धमक्या दिल्या आहेत.
.
अधिक माहितीसाठी ही बातमी वाचा - http://www.rediff.com/news/2008/oct/05orissa.htm

No comments:

Post a Comment