] सुभाषचंद्रांनी सावरकरांना भेटणं हे तत्कालीन राजकारणाचा भाग होता. सुभाषचंद्र कॉंग्रेस सोडुन गेल्यावर लोकं गोळा करतच होते. त्यात त्यांनी सावरकर, जीना प्रभुतींची भेट घेणं स्वाभाविक आहे.
२] सावरकर ब्रिटीश सैन्यभरतीत मदत करत होते. तरीही २.५ लाख ते २५ लाख इतक्या प्रमाणात झालेल्या भरतीत त्यांचा सिंहाचा वाटा होता हे विधान चुकीचे आहे.
३] आझाद हिंद सेनेविरुद्ध कुठली बटालियन लढत होती हा मुद्दा गैरलागु आहे...कारण सैन्याची उपलब्धता वाढल्याने कोणाला कुठे पाठवावं हा ऑप्शन ब्रिटीशांकडे होता. तेव्हा ब्रिटीश सैन्यभरतीमुळे आझाद हिंद सेनेचा फ़ायदा होणार होता हा मुद्दा हास्यास्पद आहे.
४] सुभाषचंद्र बोस हे फ़ॅसिस्ट-सोशलिस्ट विचाराचे होते, आणि त्यांचा अजेंडा राबवायला सुरुवात केली. म्हणुनच कॉग्रेस अंतर्गत असलेल्या समाजवादी गटातुन त्यांना पाठींबा मिळणे बंद झाले. ह्यात गांधीगटाचे राजकारण एव्हढेच की त्यांनी ह्या स्थितीचा फ़ायदा उचलला व कार्यकारणीत सुभाषचंद्रांना एकाकी पाडले. राजकारण ही काही ठराविक लोकांची मक्तेदारी नाही.
५] पहिली आ्झाद हिंद सेना ही जपान्यांच्या हेतुंबद्दल संशय निर्माण झाल्याने तुटली होती. त्याचे नेते मोहन सिंग हे नंतर आझाद हिंद सेनेत कधीही परतु शकले नाही...जपान्यांनी ते होऊ दिलं नाही.
६]रासबिहारींच्या नेतृत्वाला सेना जुमानत नव्हती आणि म्हणुन सुभाषचंद्रांकडे संपुर्ण नेतृत्व गेलं. लीगचंही आणि सेनेचेही. तरीही ४० हजारांपैकी फ़क्त १२ हजार सैन्य दुसऱ्या आझाद हिंद सेनेत परत आलं.
७] ब्रिटीश इंडियन आर्मीचं स्ट्रक्चर पाहता ते धार्मिक नव्हे तर भाषिक/भौगोलिक/वांशिक आधारावर होती. त्यात हिंदु मुस्लिम असा विचार करुन आधीच फ़ाळणी होणार हे गृहित धरुन हिंदु सैन्याची भरती करायला सावरकर सरसावले ही कमालीच्या दुरदृष्टीची गोष्ट होती. कारण निवडणुकीत दारुण पराभव झाल्यावर १९४० साली मुस्लिम लीगने पाकिस्तानची भुमिका अधिकृतपणे जाहीर केली. सावरकरांनी मात्र याआधीच सैन्यभरतीला सुरुवात केली होती.
-----
तेव्हा हिंदु मतदारसंघ आणि मुस्लिम मतदारसंघ असे प्रकार होते. हिंदु मतदारसंघात फ़क्त हिंदु मतं देणार आणि मुस्लिम मधे फ़क्त मुस्लिम.
मुस्लिम मतदारसंघातही कॉंग्रेसने संपुर्ण स्वीप केला होता.
जीना, सावरकर प्रभुतींचे राजकारणातील स्थान नगण्य होते.
मुस्लिम लीगशी हिंदु महासभेने युतीदेखील केली होती.
सुभाषचंद्र बोस यांना झटपट सत्ता हवी होती. त्यांची राजकारणातली प्रगती काही स्वत:च्या जीवावर होती का?
देशबंधु चित्तरंजन दास, मोतीलाल नेहेरु ह्या स्वराज्य पार्टीच्या अपयशानंतर त्यांच्या चेल्यांनी म्हणजे नेहेरु-बोस इत्यादींनी समाजवादाचा डोस कॉंग्रेसला दिला आणि स्वत:चे स्थान समाजवादी लाटेत मजबुत करुन घेतले.
व्यक्तीगत कारणांमुळे नेहेरुंना ह्याकाळात कॉंग्रेसी राजकारणात फ़ारसे लक्ष देता येत नसे. नेहेरु-बोस ही समाजवादी जोडगोळीपैकी बोस ह्यांच्याकडे आपोआपच कॉंग्रेसचे नेतृत्व गेले.
गांधीगट ह्या राजकारणात बराच मागे पडला होता. सरदार पटेल, गोविंद वल्लभ पंत इत्यादी मंडळींना डावलुन निर्णय घेणारे सुभाषचंद्र नंतर जर्मन दुतावासाच्या संपर्कात आले. कधी एकदा सत्ता हाती येते असं समाजवादी मंड्ळींना झालं होतं.
समाजवादी कार्यकर्ते कितीही वाढले तरी कॉंग्रेसचा हुकुमी एक्का गांधीच होते. त्यांच्या संमतीशिवाय कार्यकारणीचे कुठलेही निर्णय होऊ शकणार नाहीत असा ठराव कार्यकारणीमधे पटेल, पंत प्रभुतींनी पास करुन घेतला. सुभाषचंद्रांचा सर्वात मोठा पराभव तोच होता. त्यांच्याच समाजवादी साथींनी त्यांना दगा दिला.
राजकीय हाराकिरी करुन सुभाषबाबु राजीनामा देऊन बसले. मग समाजवाद्यांचे कडबोळे बनवायचा प्रयत्न. जर्मनीने रशियावर हल्ला केल्याबरोबर ह्या कडबोळ्यातुन मार्क्सिस्ट बाजुला झाले. सुभाषबाबुंना नव्या मित्रांची गरज पडली. राजकारणातले सगळे दोर कापले गेले होते. त्यांचे पलायन, आझाद हिंद सेनेची स्थापना, जपानची मदत ह्या सगळ्या गोष्टींमागे सर्वात आधी सत्ता काबीज करायचीच इर्षा होती. ह्याच सत्तास्पर्धेत त्यांच्या प्रतिस्पर्ध्याने त्यांचा काटा काढला असावा. हाच प्रतिस्पर्धी पुढे गांधी-पटेल प्रभुतींचा गेम करुन भारताचा सत्ताधीशही झाला.
सावरकर ह्या संपुर्ण राजकारणातले एक छोटेसे खिलाडी होते.
------------
सुभाषचंद्र बोस यांचे राजकारण पहिल्यापासुनच गटबाजीचे होते. समाजवादी कॉंग्रेसच्या स्थापनेत त्यांचा आणि नेहेरुंचा मोठा वाटा होता. ह्याच समाजवाद्यांच्या जोरावर ते अध्यक्षपदी येऊ शकले. पहिल्यांदा सर्वसहमती होती कारण त्यांचे राजकारण अजुन कोणाला नीटसे कळले नव्हते.
अध्यक्षपदावर येताच त्यांनी जर्मन दुतावासाची संपर्क साधायला सुरुवात केली. त्याआधी केलेल्या युरोप दौऱ्याने ते फ़ॅसिझ्म आणि कम्युनिझ्ममुळे इतके प्रभावित झाले होते की कॉंग्रेसला त्यांनी त्याच वळणाने न्यायचा प्रयत्न सुरु केला. आणि अर्थात हे सगळं ज्यांनी कॉंग्रेस संघटना ज्यांनी उभी केली होती त्या गांधीगटाला अंधारात ठेऊन.
पुढची निवडणुकही सुभाषचंद्रांनी जिंकली कारण कॉंग्रेस अध्यक्ष हाच मतदारयादीही बनवतो. आजही कॉंग्रेस अध्यक्षाला हरवणं अशक्य आहे. सिताराम केसरी शरद पवारांना ५००० विरुद्ध ९०० अशा मतांनी हरवु शकतात कारण केसरी लोकप्रिय आहेत म्हणुन नाही.
बरं निवडणुक जिंकल्यावर कार्यकारणीमधे गोविंद वल्लभ पंतांनी गांधींना व्हेटो द्यायचा ठराव मांड्ला. सुभाषबाबुंच्या विरोधानंतरही कार्यकारणीतल्या सगळ्या समाजवाद्यांनी गांधींना व्हेटो द्यायला पाठींबा दिला.
ह्यापेक्षा मोठी हार ती काय असते? सुभाषचंद्रांनी राजीनामा दिला.
सुभाषभक्ती बाजुला ठेऊन पुर्ण घटनाक्रमाचा अभ्यास केल्यास लक्षात येईल की सुभाषचंद्रांची राजकिय अपरिहार्यता होती म्हणुन त्यांनी आझाद हिंद सेना वगैरेंचा खटाटोप केला.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे जे लोकं सरदार पटेलांना हिरो मानतात तेच लोकं सुभाषचंद्रांच्या कार्यकारणीतील पराभवाचे प्रमुख सुत्रधार सरदार पटेल हेच होते हे विसरतात.
राजकारणात नेहेमी गट असतात. कोणी जिंकतो कोणी हारतो. त्यात हिरो-व्हिलन नावाचा प्रकार नसतो. सुभाषचंद्र बोस हे काही हिरोही नव्हते आणि व्हिलनही. देशभक्ती, स्वातंत्र्य हे केवळ राजकारणातले मुद्दे होते तत्कालीन नेत्यांसाठी.
---------------
विचारसरणीमुळे इतिहास बदलत नसतो....काही विचारसरणीचे लोकं मात्र इतिहासाला आपल्या विचारसरणीनुसार वाकवायचा प्रयत्न करतात. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे सावरकर स्वत:च..जे भारताला सनातन काळापासुन राष्ट्र मानतात...त्यासाठी सोयीस्कर संदर्भ देतात..सोयीस्करपणे अनेक बाबींकडे दुर्लक्ष करतात.
सावरकरवाद्यांचंही हेच चाललंय आता.
दुसऱ्या महायुद्धात झालेली सैन्यभरती काय सावरकरांमुळेच झाली फ़क्त? ब्रिटीश सरकार अतोनात प्रयत्न करत होतं त्यासाठी सोबतीला कम्युनिस्ट, मुस्लीम लिग होतेच...नोकरीसाठी अनेक जण त्याकाळातही उत्सुक होतेच. महायुद्धापुर्वी फ़क्त अडीच लाख भारतीय सैन्य होतं....महायुद्धानंतर ते २५ लाख होतं.
आझाद हिंद सेना मात्र ४५ हजारांच्या पुढे कधी जाऊ शकली नाही.
कोणी कोणाची किती मदत केली?
-------------
१] महायुद्धापुर्वीचं सैन्य : २.५ लाख
महायु्द्धानंतरचं सैन्य: २५ लाख.
असं गृहित धरा कि सावरकरांमुळेच हि सगळी सैन्यभरती झाली (बाकी इतक्या प्रमाणात भरतीसाठी ब्रिटीश सरकार, जीना, कम्युनिस्ट वगैरेंना फ़ारसे यश नसते मिळाले सावरकर नसते तर).
आझाद हिंद सेनेतले सगळे ४५ हजार सैन्यदेखील सावरकरांनीच पुरवले असंही मान्य करुयात (वादासाठी).
आझाद हिंद सेनेला ४५ हजार आणि ब्रिटीशांना २२.५ लाख सैन्य उभारण्यात मदत केलेल्या सावरकरांना ह्या दोघांच्या लढाईत कोण जिंकावे असं वाटत असेल?
आझाद हिंद सेना? आझाद हिंद सेनेला जर जिंकवायचे होते तर ब्रिटीशांना इतक्या मोठ्या प्रमाणात सैन्यभरतीला मदत का करावी?
२] ४५ हजार सैन्यानिशी ब्रिटीशांना पराभुत करत आझाद हिंद सेनेने इंफ़ाळ पर्यंतची मजल मारली होती ह्यावर जर कोणाचा ’विश्वास’ असेल तर त्याला काय म्हणावं हेच कळत नाही. जपानी सैन्य काय फ़क्त गंमत बघायला बरोबर होतं? जपानी सैन्य किती होतं ह्याचा आकडा आहे कुणाकडे?
-----------------
सुभाषचंद्र बोस हे फ़ॅसिझम चे उघड समर्थक होते. १९३० साली मेयरपदी निवडुन आलेल्या भाषणापासुन ते १९४४ साली केलेल्या टोकियोतील भाषणापर्यंत त्यांना फ़ॅसिझ्म प्रिय होता.
त्यांनी निर्माण केलेल्या सोशलिस्ट आघाडीला कम्युनिस्ट सोडुन गेले कारण जर्मनीने रशियावर केलेला हल्ला. जितके कम्युनिस्ट रशिया धार्जिणे होते तितकेच सुभाषबाबु जर्मनधार्जिणे.
--------------------
२२ जून १९४० रोजी सावरकर-सुभाषचंद्रांची भेट होण्यापूर्वी जवळजवळ १ वर्ष आधीपासून म्हणजे जुलै १९३९ मध्ये कॉंग्रेस अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांनी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केल्यानंतर परदेशी जाण्याचा विचार त्यांच्या मनात सतत घोळत होता. त्यांना रशियात जायचं होतं. त्यामुळे १९४० च्या आरंभी त्यांनी बंगाल आणि पंजाब मधल्या निकटवर्ती मित्राबरोबर गुप्त रितीने देशातून निसटून रशियात कसे जाता येईल याबद्दल चर्चाही केली होती. मेजर जनरल शहानवाज खानांच्या आठवणीनुसार सुभाषचंद्रांनी गांधीजींसोबत आपल्या योजनेची चर्चा केली होती. युद्धकाळात इंग्रजांच्या तुरुंगात खितपत पडण्यापेक्षा काही भारतीय पुढा-यांनी हिंदूस्थानातून निसटून जावे, इंग्रजांच्या शत्रूच्या मदतीने सैन्य उभारावं आणि हिंदुस्थान मुक्त करण्यासाठी यावं अशी कल्पना आपण गांधींसमोर मांडली होती असं सुभाषबाबूंनी शाहनवाझ खानांना सांगितलं होतं. (शाहनवाझ खान, माय मेमरीज ऑफ आयएनए ऍंड इट्स नेताजी, पृ.१७)
सुभाषचंद्रांनी सावरकरांना भेटणं हे तत्कालीन राजकारणाचा भाग होता. सुभाषचंद्र कॉंग्रेस सोडुन गेल्यावर लोकं गोळा करतच होते. त्यात त्यांनी सावरकर, जीना प्रभुतींची भेट घेणं स्वाभाविक आहे.
तेव्हा सावरकरांच्या गंभीर सूचनेमुळेच क्रांतिकार्याची धुरा अंगावर घेण्याची कल्पना नि स्फूर्ती सुभाषचंद्रांना झाली असली पाहिजे, हा समज सावरकर भक्तांनी दुरुस्त करुन घेणे गरजेचे आहे.
२] सावरकर ब्रिटीश सैन्यभरतीत मदत करत होते. तरीही २.५ लाख ते २५ लाख इतक्या प्रमाणात झालेल्या भरतीत त्यांचा सिंहाचा वाटा होता हे विधान चुकीचे आहे.
३] आझाद हिंद सेनेविरुद्ध कुठली बटालियन लढत होती हा मुद्दा गैरलागु आहे...कारण सैन्याची उपलब्धता वाढल्याने कोणाला कुठे पाठवावं हा ऑप्शन ब्रिटीशांकडे होता. तेव्हा ब्रिटीश सैन्यभरतीमुळे आझाद हिंद सेनेचा फ़ायदा होणार होता हा मुद्दा हास्यास्पद आहे.
४] सुभाषचंद्र बोस हे फ़ॅसिस्ट-सोशलिस्ट विचाराचे होते, आणि त्यांचा अजेंडा राबवायला सुरुवात केली. म्हणुनच कॉग्रेस अंतर्गत असलेल्या समाजवादी गटातुन त्यांना पाठींबा मिळणे बंद झाले. ह्यात गांधीगटाचे राजकारण एव्हढेच की त्यांनी ह्या स्थितीचा फ़ायदा उचलला व कार्यकारणीत सुभाषचंद्रांना एकाकी पाडले. राजकारण ही काही ठराविक लोकांची मक्तेदारी नाही.
५] पहिली आ्झाद हिंद सेना ही जपान्यांच्या हेतुंबद्दल संशय निर्माण झाल्याने तुटली होती. त्याचे नेते मोहन सिंग हे नंतर आझाद हिंद सेनेत कधीही परतु शकले नाही...जपान्यांनी ते होऊ दिलं नाही.
६]रासबिहारींच्या नेतृत्वाला सेना जुमानत नव्हती आणि म्हणुन सुभाषचंद्रांकडे संपुर्ण नेतृत्व गेलं. लीगचंही आणि सेनेचेही. तरीही ४० हजारांपैकी फ़क्त १२ हजार सैन्य दुसऱ्या आझाद हिंद सेनेत परत आलं.
७] ब्रिटीश इंडियन आर्मीचं स्ट्रक्चर पाहता ते धार्मिक नव्हे तर भाषिक/भौगोलिक/वांशिक आधारावर होती. त्यात हिंदु मुस्लिम असा विचार करुन आधीच फ़ाळणी होणार हे गृहित धरुन हिंदु सैन्याची भरती करायला सावरकर सरसावले ही कमालीच्या दुरदृष्टीची गोष्ट होती. कारण निवडणुकीत दारुण पराभव झाल्यावर १९४० साली मुस्लिम लीगने पाकिस्तानची भुमिका अधिकृतपणे जाहीर केली. सावरकरांनी मात्र याआधीच सैन्यभरतीला सुरुवात केली होती.
-----
तेव्हा हिंदु मतदारसंघ आणि मुस्लिम मतदारसंघ असे प्रकार होते. हिंदु मतदारसंघात फ़क्त हिंदु मतं देणार आणि मुस्लिम मधे फ़क्त मुस्लिम.
मुस्लिम मतदारसंघातही कॉंग्रेसने संपुर्ण स्वीप केला होता.
जीना, सावरकर प्रभुतींचे राजकारणातील स्थान नगण्य होते.
मुस्लिम लीगशी हिंदु महासभेने युतीदेखील केली होती.
सुभाषचंद्र बोस यांना झटपट सत्ता हवी होती. त्यांची राजकारणातली प्रगती काही स्वत:च्या जीवावर होती का?
देशबंधु चित्तरंजन दास, मोतीलाल नेहेरु ह्या स्वराज्य पार्टीच्या अपयशानंतर त्यांच्या चेल्यांनी म्हणजे नेहेरु-बोस इत्यादींनी समाजवादाचा डोस कॉंग्रेसला दिला आणि स्वत:चे स्थान समाजवादी लाटेत मजबुत करुन घेतले.
व्यक्तीगत कारणांमुळे नेहेरुंना ह्याकाळात कॉंग्रेसी राजकारणात फ़ारसे लक्ष देता येत नसे. नेहेरु-बोस ही समाजवादी जोडगोळीपैकी बोस ह्यांच्याकडे आपोआपच कॉंग्रेसचे नेतृत्व गेले.
गांधीगट ह्या राजकारणात बराच मागे पडला होता. सरदार पटेल, गोविंद वल्लभ पंत इत्यादी मंडळींना डावलुन निर्णय घेणारे सुभाषचंद्र नंतर जर्मन दुतावासाच्या संपर्कात आले. कधी एकदा सत्ता हाती येते असं समाजवादी मंड्ळींना झालं होतं.
समाजवादी कार्यकर्ते कितीही वाढले तरी कॉंग्रेसचा हुकुमी एक्का गांधीच होते. त्यांच्या संमतीशिवाय कार्यकारणीचे कुठलेही निर्णय होऊ शकणार नाहीत असा ठराव कार्यकारणीमधे पटेल, पंत प्रभुतींनी पास करुन घेतला. सुभाषचंद्रांचा सर्वात मोठा पराभव तोच होता. त्यांच्याच समाजवादी साथींनी त्यांना दगा दिला.
राजकीय हाराकिरी करुन सुभाषबाबु राजीनामा देऊन बसले. मग समाजवाद्यांचे कडबोळे बनवायचा प्रयत्न. जर्मनीने रशियावर हल्ला केल्याबरोबर ह्या कडबोळ्यातुन मार्क्सिस्ट बाजुला झाले. सुभाषबाबुंना नव्या मित्रांची गरज पडली. राजकारणातले सगळे दोर कापले गेले होते. त्यांचे पलायन, आझाद हिंद सेनेची स्थापना, जपानची मदत ह्या सगळ्या गोष्टींमागे सर्वात आधी सत्ता काबीज करायचीच इर्षा होती. ह्याच सत्तास्पर्धेत त्यांच्या प्रतिस्पर्ध्याने त्यांचा काटा काढला असावा. हाच प्रतिस्पर्धी पुढे गांधी-पटेल प्रभुतींचा गेम करुन भारताचा सत्ताधीशही झाला.
सावरकर ह्या संपुर्ण राजकारणातले एक छोटेसे खिलाडी होते.
------------
सुभाषचंद्र बोस यांचे राजकारण पहिल्यापासुनच गटबाजीचे होते. समाजवादी कॉंग्रेसच्या स्थापनेत त्यांचा आणि नेहेरुंचा मोठा वाटा होता. ह्याच समाजवाद्यांच्या जोरावर ते अध्यक्षपदी येऊ शकले. पहिल्यांदा सर्वसहमती होती कारण त्यांचे राजकारण अजुन कोणाला नीटसे कळले नव्हते.
अध्यक्षपदावर येताच त्यांनी जर्मन दुतावासाची संपर्क साधायला सुरुवात केली. त्याआधी केलेल्या युरोप दौऱ्याने ते फ़ॅसिझ्म आणि कम्युनिझ्ममुळे इतके प्रभावित झाले होते की कॉंग्रेसला त्यांनी त्याच वळणाने न्यायचा प्रयत्न सुरु केला. आणि अर्थात हे सगळं ज्यांनी कॉंग्रेस संघटना ज्यांनी उभी केली होती त्या गांधीगटाला अंधारात ठेऊन.
पुढची निवडणुकही सुभाषचंद्रांनी जिंकली कारण कॉंग्रेस अध्यक्ष हाच मतदारयादीही बनवतो. आजही कॉंग्रेस अध्यक्षाला हरवणं अशक्य आहे. सिताराम केसरी शरद पवारांना ५००० विरुद्ध ९०० अशा मतांनी हरवु शकतात कारण केसरी लोकप्रिय आहेत म्हणुन नाही.
बरं निवडणुक जिंकल्यावर कार्यकारणीमधे गोविंद वल्लभ पंतांनी गांधींना व्हेटो द्यायचा ठराव मांड्ला. सुभाषबाबुंच्या विरोधानंतरही कार्यकारणीतल्या सगळ्या समाजवाद्यांनी गांधींना व्हेटो द्यायला पाठींबा दिला.
ह्यापेक्षा मोठी हार ती काय असते? सुभाषचंद्रांनी राजीनामा दिला.
सुभाषभक्ती बाजुला ठेऊन पुर्ण घटनाक्रमाचा अभ्यास केल्यास लक्षात येईल की सुभाषचंद्रांची राजकिय अपरिहार्यता होती म्हणुन त्यांनी आझाद हिंद सेना वगैरेंचा खटाटोप केला.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे जे लोकं सरदार पटेलांना हिरो मानतात तेच लोकं सुभाषचंद्रांच्या कार्यकारणीतील पराभवाचे प्रमुख सुत्रधार सरदार पटेल हेच होते हे विसरतात.
राजकारणात नेहेमी गट असतात. कोणी जिंकतो कोणी हारतो. त्यात हिरो-व्हिलन नावाचा प्रकार नसतो. सुभाषचंद्र बोस हे काही हिरोही नव्हते आणि व्हिलनही. देशभक्ती, स्वातंत्र्य हे केवळ राजकारणातले मुद्दे होते तत्कालीन नेत्यांसाठी.
---------------
विचारसरणीमुळे इतिहास बदलत नसतो....काही विचारसरणीचे लोकं मात्र इतिहासाला आपल्या विचारसरणीनुसार वाकवायचा प्रयत्न करतात. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे सावरकर स्वत:च..जे भारताला सनातन काळापासुन राष्ट्र मानतात...त्यासाठी सोयीस्कर संदर्भ देतात..सोयीस्करपणे अनेक बाबींकडे दुर्लक्ष करतात.
सावरकरवाद्यांचंही हेच चाललंय आता.
दुसऱ्या महायुद्धात झालेली सैन्यभरती काय सावरकरांमुळेच झाली फ़क्त? ब्रिटीश सरकार अतोनात प्रयत्न करत होतं त्यासाठी सोबतीला कम्युनिस्ट, मुस्लीम लिग होतेच...नोकरीसाठी अनेक जण त्याकाळातही उत्सुक होतेच. महायुद्धापुर्वी फ़क्त अडीच लाख भारतीय सैन्य होतं....महायुद्धानंतर ते २५ लाख होतं.
आझाद हिंद सेना मात्र ४५ हजारांच्या पुढे कधी जाऊ शकली नाही.
कोणी कोणाची किती मदत केली?
-------------
१] महायुद्धापुर्वीचं सैन्य : २.५ लाख
महायु्द्धानंतरचं सैन्य: २५ लाख.
असं गृहित धरा कि सावरकरांमुळेच हि सगळी सैन्यभरती झाली (बाकी इतक्या प्रमाणात भरतीसाठी ब्रिटीश सरकार, जीना, कम्युनिस्ट वगैरेंना फ़ारसे यश नसते मिळाले सावरकर नसते तर).
आझाद हिंद सेनेतले सगळे ४५ हजार सैन्यदेखील सावरकरांनीच पुरवले असंही मान्य करुयात (वादासाठी).
आझाद हिंद सेनेला ४५ हजार आणि ब्रिटीशांना २२.५ लाख सैन्य उभारण्यात मदत केलेल्या सावरकरांना ह्या दोघांच्या लढाईत कोण जिंकावे असं वाटत असेल?
आझाद हिंद सेना? आझाद हिंद सेनेला जर जिंकवायचे होते तर ब्रिटीशांना इतक्या मोठ्या प्रमाणात सैन्यभरतीला मदत का करावी?
२] ४५ हजार सैन्यानिशी ब्रिटीशांना पराभुत करत आझाद हिंद सेनेने इंफ़ाळ पर्यंतची मजल मारली होती ह्यावर जर कोणाचा ’विश्वास’ असेल तर त्याला काय म्हणावं हेच कळत नाही. जपानी सैन्य काय फ़क्त गंमत बघायला बरोबर होतं? जपानी सैन्य किती होतं ह्याचा आकडा आहे कुणाकडे?
-----------------
आझाद हिंद सेनेची निर्मीती
मोहन सिंग ह्यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेना ही प्रथम इंडियन इंडिपेंडन्स लीगची सैनिकी शाखा म्हणुन स्थापण्यात आली होती. त्यात ४० हजार सैन्य होते जे सगळे जपानचे प्रिझनर्स ऑफ़ वॉर होते.
इंडियन इंडिपेंडन्स लीगचे मुख्य नेते रासबिहारी बोस होते.
तीन महिन्यातच मोहन सिंग ह्यांना जपान्यांच्या हेतुंवर शंका येऊ लागली. रासबिहारींशी त्यांचे ह्याबाबत मतभेद झालेत. आणि त्याची परिणीती मोहन सिंग ह्यांच्या हकालपट्टीत झाली. बहुतेक सैनिकांनी सेनेचा त्याग करुन प्रिझनर्स ऑफ़ वॉरचे स्टेटस पुन्हा घेतले.
ही सगळी पडझड रोखण्यासाठी जपान्यांनी सुभाषचंद्र बोसांकडे इंडियन इंडिपेंडन्स लीग आणि आझाद हिंद सेना ह्या दोघांचे नेतृत्व सोपवले. बरेचसे लोक परतले. सुरुवात झाली १२००० सैन्याने. पुढे आणखी पुर्वाश्रमीचे सैनिक आणि सिव्हिलियन मिळून आणखी २८-३० हजार सैन्य जमवले गेले. एकुण संख्या ४० हजारांच्या आसपास होती. फ़ार फ़ार तर ४५०००. ह्या संख्येमधे फ़ारशी भर नंतर पडतांना दिसली नाही.
आझाद हिंद सेनेमधेही हिंदु-मुस्लिम असा भेदभाव नव्हता. सेनेच्या दोन सैनिकी डिव्हिजन्स होत्या. एकाचं नेतृत्व मोहम्मद जमान कियानी आणि दुसरीचं नेतृत्व अझीझ अहमद ह्यांच्याकडे होते.
पहिल्या डिव्हिजनच्या चारपैकी दोघांचं म्हणजे गांधी रेजिमेंटचे नेतृत्व हे इनायत कियानी आणि सुभाष रेजिमेंटचे नेतृत्व हे शहानवाझ खान ह्यांच्याकडे होते.
-----------इंडियन इंडिपेंडन्स लीगचे मुख्य नेते रासबिहारी बोस होते.
तीन महिन्यातच मोहन सिंग ह्यांना जपान्यांच्या हेतुंवर शंका येऊ लागली. रासबिहारींशी त्यांचे ह्याबाबत मतभेद झालेत. आणि त्याची परिणीती मोहन सिंग ह्यांच्या हकालपट्टीत झाली. बहुतेक सैनिकांनी सेनेचा त्याग करुन प्रिझनर्स ऑफ़ वॉरचे स्टेटस पुन्हा घेतले.
ही सगळी पडझड रोखण्यासाठी जपान्यांनी सुभाषचंद्र बोसांकडे इंडियन इंडिपेंडन्स लीग आणि आझाद हिंद सेना ह्या दोघांचे नेतृत्व सोपवले. बरेचसे लोक परतले. सुरुवात झाली १२००० सैन्याने. पुढे आणखी पुर्वाश्रमीचे सैनिक आणि सिव्हिलियन मिळून आणखी २८-३० हजार सैन्य जमवले गेले. एकुण संख्या ४० हजारांच्या आसपास होती. फ़ार फ़ार तर ४५०००. ह्या संख्येमधे फ़ारशी भर नंतर पडतांना दिसली नाही.
आझाद हिंद सेनेमधेही हिंदु-मुस्लिम असा भेदभाव नव्हता. सेनेच्या दोन सैनिकी डिव्हिजन्स होत्या. एकाचं नेतृत्व मोहम्मद जमान कियानी आणि दुसरीचं नेतृत्व अझीझ अहमद ह्यांच्याकडे होते.
पहिल्या डिव्हिजनच्या चारपैकी दोघांचं म्हणजे गांधी रेजिमेंटचे नेतृत्व हे इनायत कियानी आणि सुभाष रेजिमेंटचे नेतृत्व हे शहानवाझ खान ह्यांच्याकडे होते.
सुभाषचंद्र बोस हे फ़ॅसिझम चे उघड समर्थक होते. १९३० साली मेयरपदी निवडुन आलेल्या भाषणापासुन ते १९४४ साली केलेल्या टोकियोतील भाषणापर्यंत त्यांना फ़ॅसिझ्म प्रिय होता.
त्यांनी निर्माण केलेल्या सोशलिस्ट आघाडीला कम्युनिस्ट सोडुन गेले कारण जर्मनीने रशियावर केलेला हल्ला. जितके कम्युनिस्ट रशिया धार्जिणे होते तितकेच सुभाषबाबु जर्मनधार्जिणे.
फ़ॅसिझ्म आणि सुभाषचंद्र
As early as 1930 -- in his inaugural speech as mayor of Calcutta -- the fervent young Bose first expressed his support for a fusion of socialism and fascism:
“... I would say we have here in this policy and program a synthesis of what modern Europe calls Socialism and Fascism. We have here the justice, the equality, the love, which is the basis of Socialism, and combined with that we have the efficiency and the discipline of Fascism as it stands in Europe today.”
in late 1944 -- almost a decade-and-a-half later -- in a speech to students at Tokyo University, he asserted that India must have a political system "of an authoritarian character. . . To repeat once again, our philosophy should be a synthesis between National Socialism and Communism."
“... I would say we have here in this policy and program a synthesis of what modern Europe calls Socialism and Fascism. We have here the justice, the equality, the love, which is the basis of Socialism, and combined with that we have the efficiency and the discipline of Fascism as it stands in Europe today.”
in late 1944 -- almost a decade-and-a-half later -- in a speech to students at Tokyo University, he asserted that India must have a political system "of an authoritarian character. . . To repeat once again, our philosophy should be a synthesis between National Socialism and Communism."
फ़ॅसिझम वरुन नेहेरुंशी मतभेद
Bose went on to note that Nehru had said in 1933: "I dislike Fascism intensely and indeed I do not think it is anything more than a crude and brutal effort of the present capitalist order to preserve itself at any cost." There is no middle road between Fascism and Communism, said Nehru, so one "had to choose between the two and I choose the Communist ideal."
To this Bose responded:
“The view expressed here is, according to the writer, fundamentally wrong. . . One is inclined to hold that the next phase in world- history will produce a synthesis between Communism and Fascism. And will it be a surprise if that synthesis in produced in India?... In spite of the antithesis between Communism and Fascism, there are certain traits in common. Both Communism and Fascism believe in the supremacy of the State over the individual. Both denounce parliamentary democracy. Both believe in party rule. Both believe in the dictatorship of the party and in the ruthless suppression of all dissenting minorities. Both believe in a planned industrial reorganization of the country. These common traits will form the basis of the new synthesis. That synthesis is called by the writer "Samyavada" -- an Indian word, which means literally "the doctrine of synthesis or equality." It will be India's task to work out this synthesis.”
To this Bose responded:
“The view expressed here is, according to the writer, fundamentally wrong. . . One is inclined to hold that the next phase in world- history will produce a synthesis between Communism and Fascism. And will it be a surprise if that synthesis in produced in India?... In spite of the antithesis between Communism and Fascism, there are certain traits in common. Both Communism and Fascism believe in the supremacy of the State over the individual. Both denounce parliamentary democracy. Both believe in party rule. Both believe in the dictatorship of the party and in the ruthless suppression of all dissenting minorities. Both believe in a planned industrial reorganization of the country. These common traits will form the basis of the new synthesis. That synthesis is called by the writer "Samyavada" -- an Indian word, which means literally "the doctrine of synthesis or equality." It will be India's task to work out this synthesis.”
--------------------
२२ जून १९४० रोजी सावरकर-सुभाषचंद्रांची भेट होण्यापूर्वी जवळजवळ १ वर्ष आधीपासून म्हणजे जुलै १९३९ मध्ये कॉंग्रेस अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांनी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केल्यानंतर परदेशी जाण्याचा विचार त्यांच्या मनात सतत घोळत होता. त्यांना रशियात जायचं होतं. त्यामुळे १९४० च्या आरंभी त्यांनी बंगाल आणि पंजाब मधल्या निकटवर्ती मित्राबरोबर गुप्त रितीने देशातून निसटून रशियात कसे जाता येईल याबद्दल चर्चाही केली होती. मेजर जनरल शहानवाज खानांच्या आठवणीनुसार सुभाषचंद्रांनी गांधीजींसोबत आपल्या योजनेची चर्चा केली होती. युद्धकाळात इंग्रजांच्या तुरुंगात खितपत पडण्यापेक्षा काही भारतीय पुढा-यांनी हिंदूस्थानातून निसटून जावे, इंग्रजांच्या शत्रूच्या मदतीने सैन्य उभारावं आणि हिंदुस्थान मुक्त करण्यासाठी यावं अशी कल्पना आपण गांधींसमोर मांडली होती असं सुभाषबाबूंनी शाहनवाझ खानांना सांगितलं होतं. (शाहनवाझ खान, माय मेमरीज ऑफ आयएनए ऍंड इट्स नेताजी, पृ.१७)
सुभाषचंद्रांनी सावरकरांना भेटणं हे तत्कालीन राजकारणाचा भाग होता. सुभाषचंद्र कॉंग्रेस सोडुन गेल्यावर लोकं गोळा करतच होते. त्यात त्यांनी सावरकर, जीना प्रभुतींची भेट घेणं स्वाभाविक आहे.
तेव्हा सावरकरांच्या गंभीर सूचनेमुळेच क्रांतिकार्याची धुरा अंगावर घेण्याची कल्पना नि स्फूर्ती सुभाषचंद्रांना झाली असली पाहिजे, हा समज सावरकर भक्तांनी दुरुस्त करुन घेणे गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment