बाबासाहेबांनी १९१९ साली साऊथबरो कमिशनसमोर अस्पृश्याना विभक्त मतदारसंघ मागितला. १९२८ साली सायमन कमिशनसमोर नाकारला. १९३१ साली गोलमेज परिषदेत पुन्हा त्यांनी विभक्त मतदारसंघ मागितला. त्यानंतर पुणे करार झाला. भारतीय संविधान बनविताना त्यांनी विभक्त मतदारसंघाला विरोध केला.
No comments:
Post a Comment